धान मळणी सुरू होऊन दोन महिन्यांचा कालावधी लोटला. मात्र आदिवासी विकास महामंडळाने हमीभाव धान खरेदी केंद्र सुरू न केल्याने संतप्त झालेल्या कुरखेडा तालुक्यातील ... ...
दामूनगरमध्ये लागलेल्या आगीच्या दुर्घटनेनंतर येथील झोपडीधारकांना २५ हजारांची मदत करण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. ...
नाट्यसृष्टीसाठी २०१५ हे वर्ष उत्साहाचे ठरले. अनेक नवीन नाटके या वर्षात रंगभूमीवर आली आणि जुन्याजाणत्या कलावंतांसोबतच नव्या दमाच्या कलावंतांनीही त्यात भूमिका साकारल्या ...
प्लास्टिक वापरामुळे पर्यावरणाला तसेच जनावरांना हानी पोहोचते. त्यामुळे प्लास्टिकचा वापर थांबविण्यात यावा, यासाठी पालिका प्रशासनाने अनेकदा प्रयत्न केले. ...
युजीसीने प्रत्येक शैक्षणिक संस्थेला नॅक चा दर्जा असणे अनिवार्य केले असून, मुंबई विद्यापीठाच्या ४५७ महाविद्यालयांपैकी ५२ महाविद्यालयांना नॅकचा ‘अ’ दर्जा मिळाला आहे, ...