स्किल इंडिया’ कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी व्यावसायिक शिक्षण देणाऱ्या देशभरातील १० हजार महाविद्यालयांना यात सहभागी करून घेण्याची योजना केंद्र सरकारने तयार केली आहे. ...
उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्याचा जोर वाढल्याने मराठवाडा, विदर्भात थंडीची लाट कायम आहे. राज्यात नांदेड येथे ४़५ अंश सेल्सिअस नीचांकी तापमान नोंदविले गेले़ असून, ...
दीड ते दोन महिन्यांपूर्वी बाळंत झालेल्या वाघिणीच्या चारही बछड्यांचा गूढ मृत्यू झाल्याची घटना पाथरी वनपरिक्षेत्रात रविवारी सकाळी उघडकीस आली. घटनास्थळ कोणाच्या हद्दीत येते, ...
दहावी, बारावीच्या लेखी परीक्षेत किमान २० टक्के गुण मिळविणे बंधनकारक असावे, असा प्रस्ताव महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने राज्य शासनाकडे सादर केला होता ...
राज्यात व केंद्रात मोठमोठी आश्वासने देऊन सत्तेत आलेल्या भाजपा-शिवसेनेच्या सरकारने जनतेची दिशाभूल केली आहे़ निवडणुकीत दिलेल्या आश्वासनांचा त्यांना विसर पडला आहे़ ...
शहरातील मिरकरवाडा जेटी परिसरात रविवारी सकाळी लागलेल्या आगीत १८ झोपड्या भस्मसात झाल्या. झोपड्यातील तीन सिलिंडरचे लागोपाठ स्फोट झाल्याने आगीची तीव्रता वाढली. ...
महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या भूखंडवाटपात अमरावती विभागामध्ये झालेल्या गैरप्रकाराची आता लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत(एसीबी) चौकशी केली जात आहे. ...
हज यात्रा २०१६साठी अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया हज कमिटी आॅफ इंडिया १४ जानेवारीपासून सुरू करणार आहे. ८ फेब्रुवारीपर्यंत इच्छुकांना अर्ज दाखल करण्याची संधी आहे. ...