मातंग समाजाला ८ टक्के स्वतंत्र आरक्षण द्यावे आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळाचा कारभार सुरळीत सुरू करावा म्हणून अखिल भारतीय मातंग संघाने क्रांती अभियानाला सुरुवात केली ...
केंद्र आणि राज्य शासनाच्या वतीने कंत्राट देऊन राबवण्यात येणाऱ्या माहिती संप्रेषण तंत्रज्ञान (आयसीटी) योजनेत कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप महाराष्ट्र राज्य सर्व श्रमिक संघाने केला आहे ...
एसटी महामंडळात गेल्या तीन वर्षांपासून विभागीय बढती समितीची बैठकच पार पडलेली नाही. त्यामुळे राज्यातील १८0 कर्मचारी, अधिकाऱ्यांची बढती रखडल्याचे समोर आले असून त्याबद्दल नाराजी व्यक्त केली जात आहे. ...
शहरातील वाहतूक समस्या सोडविण्यासाठी वाहतूक पोलीस आणि वाहतूक संघटनांच्या सदस्यांची नेमण्यात आलेल्या ‘वाहतूक सल्लागार समिती’चे कामकाज गेल्या दोन वर्षांपासून ठप्प आहे ...
‘ओएलएक्स’च्या जाहिरातीवरून राहायला आलेल्या पेइंग गेस्टनेच घरफोडी केल्याची घटना उघडकीस आली आहे. या पेइंग गेस्टने घरातील सुमारे ३७ हजार रुपये किमतीच्या इलेक्ट्रॉनिक वस्तूंवर डल्ला मारला होता. ...
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनापाठोपाठ नाट्य संमेलन आयोजनाच्या हालचालींनी वेग घेतला आहे. नाट्य संमेलन आयोजित करण्यात सातारा शाखा प्रबळ दावेदार मानली जात असली ...