ठाण्यातील कॉसमॉस ग्रुपचे बिल्डर सूरज परमार यांच्या आत्महत्येची सखोल चौकशी करून त्यांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत नावे असतील त्यांच्याविरोधात ...
‘सनातन’वर बंदी घालणे योग्य नाही, सनातनने काय खून केलेले नाहीत, मग बंदी कशासाठी? असा प्रश्न भाजपाचे प्रदेश प्रवक्ते मधू चव्हाण यांनी शनिवारी उपस्थित केला. ...
आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांतील शेतकऱ्यांच्या समुपदेशनासाठी मानसोपचार तज्ज्ञ नेमण्याचा निर्णय शेतकऱ्यांना वेड्यात काढणारा असून, सरकारने तो त्वरित मागे घ्यावा ...
शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्यांचा प्रश्न अखेर मार्गी लागला आहे. ‘लोकमत’च्या बातम्यांची दखल घेत राज्य शासनाने शिक्षकांसाठी ‘मदत’ नावाची प्रणाली विकसित करण्याचा निर्णय घेतला आहे. ...
पुनर्वसनासाठी उच्च न्यायालयाने सुधारगृहात पाठविलेल्या देहव्यापार करणाऱ्या १९ तरुणी येथील टीबीटोली परिसरातील उज्ज्वला गृह पुनवर्सन केंद्रातून २ बालकांना घेऊन शनिवारी रात्री पसार झाल्या. ...
दुष्काळग्रस्तांच्या मदतीला धावून जाण्याऐवजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केवळ घोषणांचा पाऊस पाडला, अशी टीका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली ...