अहमदनगर : शासनाच्या अनास्थेमुळे गणेशवाडी (जखणगाव, ता. नगर) येथील आदिवासी कुटुंबे शिधापत्रिकेपासून वंचित असल्याचे वृत्त आज ‘लोकमत’ मध्ये प्रसिद्ध होताच शासकीय यंत्रणा खडबडून जागी झाली. ...
अहमदनगर : नाशिक विभागात अद्याप यंदाच्या साखर कारखानदारीची लगबग सुरू झालेली नाही. पुढील महिन्यात मंत्री गटाच्या बैठकीनंतर राज्यातील साखर कारखानदारीचे धोरण ठरविण्यात येणार आहे. ...