सरकारला वर्ष पूर्ण झाले आहे. या काळात राज्यात नवे कर लावण्याची मर्यादा आता संपत आली आहे. त्यामुळे उत्पन्न वाढीचे नवनवे मार्ग शोधावेच लागतील. नवीन काही करायचे असेल तर पैशांची गरज लागणारच आहे ...
गोंडपिपरीसारख्या आदिवासी दुर्गम भागात महाराजस्व अभियानाअंतर्गत समाधान शिबिर घेऊन शासनाला शेतकरी, शेतमजूर, महिला व सर्वसामान्य शोषित, वंचित घटकांचे समाधान करायचे आहे. ...
तालुक्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला आहे. तालुक्यातील शेतजमिनीवरील पिकांचे सर्वेक्षण करून सुधारित पैसेवारीत समाविष्ट करून तालुका दुष्काळग्रस्त घोषीत करावा,... ...
राज्यातील देवेंद्र फडणवीस सरकारचे पहिले वर्ष सामाजिक न्यायाच्या दृष्टीने सकारात्मक राहिले. विशेषत: आंबेडकरी जनतेच्या अनेक प्रलंबित मागण्या या वर्षात मार्गी लागल्या. ...
महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ कार्यालय चंद्रपूर तथा जिल्हा नियोजन कार्यालय चंद्रपूर यांच्याकडून प्राप्त झालेल्या निधीमधून सांसद आदर्श गाव .... ...