नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
दुष्काळाचा आढावा घेण्याबरोबर वैज्ञानिक पद्धतीने शेतकऱ्यांचे नुकसान पडताळणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरणार असून, त्यानुसार कार्यवाही करण्याचे सर्वच राज्यांसमोर आव्हान आहे, ...
निधी उपलब्ध असतानाही नागठाणे येथील बालगंधर्वांचे स्मारक रखडल्याची बाब क्लेशदायी असून, आता शासनदरबारी स्मारकाच्या पूर्णत्वासाठी प्रयत्न करण्याची वेळ आली आहे. ...
‘पतीने दुसरे लग्न करून सवत घरात आणली, तरी तेवढ्यावरून त्याने पहिल्या पत्नीचा हुंड्यासाठी छळ केल्याचे सिद्ध होत नाही,’ असे मत व्यक्त करून, मुंबई उच्च न्यायालयाने ...
यंदा उशिरा झालेल्या पावसाचा फायदा ज्वारीला होणार असल्याने २० टक्के उत्पादन वाढीचा दावा राहुरी कृषी विद्यापीठाने केला आहे. देशात ४५ तर महाराष्ट्रात ३२ लाख हेक्टरवर ज्वारीची ...
डाळीचे भाव नियंत्रणात आणण्यात सरकारला पूर्णत: अपयश आले आहे. सरकारचे अधिकारी ऐकेनात आणि व्यापारीही. केवळ एकमेकांवर राजकीय कुरघोड्या करण्याच्या नादात भाजपा ...
दिवाळीचा सण तोंडावर येऊनही सोने आणि चांदीच्या भावाला काही झळाली मिळत नाही. गुरुवारी सोने १० गॅ्रममागे १८० आणि चांदी किलोमागे ३२० रुपयांनी स्वस्त झाली. ...
कोल्हापूरच्या अंबाबाईचे दर्शन घेण्यासाठी येणारे भाविक थेट कळंबा (ता. करवीर) येथील अंबाबाई मंदिराकडे वळत आहेत. येथे आल्यावर त्यांना पत्ता चुकल्याचे निदर्शनास येत ...
देशात पुरस्कार वापसीवरून वातावरण ढवळून निघाले असताना, पुण्यातील काही साहित्यिकांनी पुरस्कार परत करणाऱ्या साहित्यिकांचा हेतू आणि त्यांनी निवडलेल्या वेळेबाबत शंका घेऊन ...
रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी आर्थिक डबघाईस आलेल्या रेल्वेचे गाडे रुळावर आणण्याचे मोठे आव्हान पेलण्याच्या दिशेने उपाययोजना चालविल्या आहेत. त्यांना सुधारणांच्या ...