गोरगरीब, शेतकरी बांधवांना दिवाळीत गोड पदार्थ करता यावे, यासाठी युवा स्वाभिमानतर्फे दरवर्षीप्रमाणे यंदाही साखर वाटप केली जाणार आहे. ...
पेयजल योजनेचे उद्घाटन : पाच वर्षांच्या प्रतीक्षेनंतर गावकऱ्यांना शुद्ध पाणी ...
शासनाकडून सातत्याने शिक्षकांना अपमानास्पद वागणूक मिळत आहे. शिक्षकांना बदनाम केले जात आहे. ...
महेश पाळणे , लातूर क्रीडा क्षेत्र हे असे एकमेव क्षेत्र आहे की, यात जाती-पातींच्या गोष्टींना थारा नसतो. खांद्याला खांदा लावत विजयासाठी खेळाडू धडपडत असतात ...
दिवाळी उत्सवातील भाऊबीज हा भाऊ-बहिणीचा अत्यंत जिव्हाळ्याचा सण मानला जातो. ...
ज्यांची मुले सुखवस्तू कुटुंबातील आहेत, उच्चपदस्थ आहेत. परंतु त्यांना वृद्ध आई-वडील नकोसे वाटतात अशा वृद्धांसमवेत गुरुकुंजातील संजय देशमुख व मित्र परिवाराने... ...
उस्मानाबाद : जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या उस्मानाबाद शहर व परिसरात सोमवारी रात्रीच्या सुमारास चोरट्यांनी धुमाकूळ घातला़ तीन ठिकाणी चोऱ्या करून ...
येणेगूर : उमरगा-लोहारा तालुक्यातील परप्रांतीय विदेशी मद्याच्या विक्री पाठोपाठ आता केमिकलयुक्त शिंदीचीही गावोगावी विक्री जोमात चालू झाली आहे. ...
भीक मागणे.. उष्टे खाणे.. उघड्यावर उदरनिर्वाह.. प्लास्टिक वेचणे... भंगार विकणे.. कसेबसे राहणे.. हे चित्र आहे शहरातील निराश्रित पारधी बांधवांचे. ...
तेर : उस्मानाबाद तालुक्यातील तेर येथील श्री संत गोरोबा काकांची पालखी प्रतिवर्षाप्रमाणे याहीवर्षी कार्तिकीवारीसाठी पंढरपूरकडे रवाना झाली. ...