मुलीचे लग्न आहे दिवाळीत, कसं होईल ?... महिला शेतकऱ्याला अश्रू अनावर; धनंजय मुंडे म्हणाले, आक्का, सगळा खर्च माझा... मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील गाडीत बसण्याचा प्रयत्न; चालकाने पुढे नेली, नरेंद्र पाटील खाली पडले, दुखापत 'दादा, कर्जमाफी करा ना'; अजित पवार संतापले; म्हणाले, "आम्ही काय इथे गोट्या खेळायला आलोय का?" भयावह! "आमची कबर इथेच..."; गाझामध्ये ३ मुलींसह अडकलेल्या आईची मन सुन्न करणारी गोष्ट कोळशांच्या खाणीतून काय बाहेर पडले? भारतीय शास्त्रज्ञही चकीत झाले...! युरेनियमचा अजस्त्र साठा सापडला अखेर बीएसएनएल नेटवर्क बदलणार, देशभरात या तारखेला 4G सेवा सुरु करण्याची घोषणा भारताच्या हाती लागली मोठी शक्ती, धावत्या रेल्वेतून शत्रूवर मिसाईल डागता येणार; अग्नी प्राइमची चाचणी यशस्वी... इथेनॉलचा डंख: सेकंड हँड कार, ती पण पेट्रोलची घेत असाल तर हा विचार जरूर करा...; २०२२ पूर्वीची घ्याल तर... 'आता ती वेळ आली आहे, राज्यातील शेतकऱ्यांना...'; आदित्य ठाकरेंचे मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र, मागणी काय?
दिवाळी म्हणजे प्रकाशाची उधळण, नाविन्याचे स्वागत, फटाक्यांची आतषबाजी, गोडधोडाची रेलचेल अन् आप्तांसोबत आनंदाचा संवाद! ...
येथील डॉ. बाबासाहेब नंदूरकर बीपीएड महाविद्यालयातील प्राध्यापकांना विद्यापीठाच्या तक्रार निवार समितीने दिलासा दिला असून प्राध्यापकांना पूर्ण पगार द्या ... ...
दारव्हा मार्गावर वाहतुकीचे तीनतेरा वाजले आहेत. त्याचाच नमुना सोमवारी दिसला. ...
मध्यवस्तीत असूनही ती इमारत तशी वर्दळीपासून दोन हात दूरच. यवतमाळातल्या माणसांची तिकडे फारशी नजर वळत नाही. ...
दिवाळी सणाच्या आनंदापासून कुणीही वंचित राहू नये म्हणून येथील इनरव्हील क्लबच्या महिलांनी ऊस तोडणी कामगारांसोबत दिवाळी साजरी केली. ...
पंचायत राज समितीच्या चौकशीत पोषण आहारातील तांदळामध्ये ३० किलो त्रुटी आढळल्याने विजय नकाक्षे या शिक्षकाने आत्महत्या केली. ...
गेल्या काही महिन्यांपासून तालुक्यातील खातेरा येथील शेतकरी विजेच्या समस्येमुळे त्रस्त झाले. त्यांनी थेट शनिवारी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन समस्या कथन केली. ...
येथील नगरपरिषदेच्या महिला व बालकल्याण समितीतर्फे शनिवारी घेण्यात आलेल्या महिलांच्या समूह नृत्य स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. ...
वणी क्षेत्र दगडी कोळशाचे आगार आहे. या दगडी कोळशापासून वीज निर्माण करण्यासोबतच त्यापासून युरिया बनविण्याचे तंत्रज्ञान विकसित झाले आहे. ...
कालपर्यंत केवळ दोन गावांमध्ये असलेली दुष्काळी स्थिती आज अचानक तब्बल एक हजार सात गावांमध्ये पोहोचली आहे. ...