केंद्र सरकारच्या ‘मेक इन इंडिया’ योजनेखाली बिहारमध्ये मरहोरा आणि मधेपुरा येथे अनुक्रमे डीझेल आणि वीजेची रेल्वे इंजिने बनविण्याचे कारखाने सुरु करण्याची कंत्राटे अमेरिकेतील ...
कामगार विभागांतर्गत येणाऱ्या कामगार आयुक्त कार्यालयांमध्ये ई-गव्हर्नन्स प्रकल्प राबविण्यात येणार असून, त्यासाठी शासनाने २ कोटी ४५ लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे ...
बिहारची निवडणूक व तेथील दशकभरापासूनचे राजकारण यातून देशात एकच संदेश जाऊ शकतो आणि तो म्हणजे देशातली विविधता हा एकप्रकारे एकसंध असा स्फोटक पदार्थ आहे. ...
काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधींनी राष्ट्रपती भवनावर मोर्चा काढून आपल्या नेतृत्वाचे प्रदर्शन केले. हा मोर्चा देशातल्या वाढत्या असहिष्णुतेची तक्रार करण्यासाठी होता. ...
बिहार हे उत्तरप्रदेशच्या पाठोपाठ लोकसंख्या व क्षेत्रफळ या दोन्ही संदर्भात देशातील दुसऱ्या क्रमांकाचे राज्य असल्याने तेथील निवडणुकांचे निकाल साऱ्या देशाच्या राजकारणावर परिणाम ...