मुंबई ही देशाची केवळ आर्थिक राजधानीच नाही तर देशाची सांस्कृतिक राजधानीदेखील आहे. अभिजात तसेच लोकप्रिय संगीत क्षेत्रातील अनेक नामवंत कलाकारांची मुंबई ही कर्मभूमी आहे ...
ऐरोलीजवळ मुंबईच्या कार्यक्षेत्रामध्ये जवळपास ४०० एकर जमिनीवर मिठागरे आहेत. याठिकाणी साठविण्यात येणाऱ्या पाण्यामुळे डासांचे प्रमाण वाढत असून त्याचा त्रास नवी मुंबईकरांना होत आहे. ...
ध्वनिप्रदूषणाबरोबरच वायू प्रदूषण रोखण्यासाठी पर्यावरणप्रेमी झटत असतानाच दुसरीकडे दिवाळीत फटाक्यांचा बार उडविण्याची मानसिकता अद्यापही कमी झालेली दिसून येत नाही ...
तांबडी गावाजवळील जंगलात अर्धवट जळालेल्या अवस्थेत सापडलेला मृतदेह अलिबाग येथील बांधकाम व्यावसायिक व भाजपा कार्यकर्ते कांतीलाल जैन यांचाच असल्याचे सिद्ध झाले आहे ...
पोलिसांवरील ताण कमी करण्यासाठी तसेच त्यांचे बळ वाढविण्यासाठी प्रत्येक पोलीस ठाण्याने आपल्या हद्दीतील २०० दक्ष तरुण-तरुणींची ‘पोलीसमित्र’ म्हणून नियुक्ती करण्याचे आदेश ...
युती शासनाने राज्यातील कला, क्रीडा व संगीत शिक्षकांच्या तसेच विशेष शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांच्या पदांना कात्री लावणारा अन्यायकारक निर्णय घेतला ...