राज्यातील कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांनी विविध प्रलंबित मागण्यांसाठी सोमवारी आझाद मैदानात धरणे आंदोलन केले. वारंवार आश्वासन देणारे शासन आश्वासनांची पूर्तता करत ...
दक्षिण भारतात १६ लाख जैन समाज बांधव आहेत. मात्र ते दिंगबर आणि श्वेतांबर तसेच १३ पंथ व २० पंथ यात विखुरले आहेत. त्यामुळे जैन बांधवांनी एकत्र येऊन संघटित होणे ...
मंत्रालयात घेतलेल्या निर्णयांची अंमलबजावणी खालच्या स्तरावर तातडीने करत जा आणि प्रशासन जलदगतीने काम करते आहे हे जनतेला कळू द्या, अशा शब्दांत मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय ...
मराठवाड्याला पाणी देण्यास नाशिक-नगर जिल्ह्यांतील स्थानिक नेते, शेतकऱ्यांनी विरोध दर्शविला असला तरी मराठवाड्यातील गंभीर दुष्काळी परिस्थिती पाहता समन्यायी ...
नाशिक व नगर जिल्ह्यांतील धरणांमधील पाणी मराठवाड्यातील जायकवाडी धरणात सोडण्यावरून विरोधाची धार तीव्र झाली आहे. सोमवारी दोन्ही जिल्ह्यांत आंदोलन झाले. ...