नवविवाहिता माहेर सोडून सासरच्या परिस्थितीशी जुळवून घेण्याचा प्रयत्न करत असते आणि अशा स्थितीतच तिच्या चारित्र्यावर अकारणीय संशय घेऊन तिला मानसिक त्रास ...
देश स्वतंत्र झाला आहे. देशात आपलेच सरकार आहे. परकीय देशाने आक्रमण केले तरी त्याचा मुकाबला करण्यासाठी सैन्य आहे. अंतर्गत कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस आहेत. ...
मावळ तालुक्याच्या कोथुर्णे येथे निवडणुकीच्या वादातून जमावाने एका दलित कुटुंबावर हल्ला केला. महिला, मुलांना मारहाण करून दागिने लुटण्यात आले. या प्रकरणी २७ जणांवर ...
रस्ते विकासातून आपल्याला देशाचा विकास साधायचा आहे. यापूर्वी देशात दररोज तीन ते चार किलोमीटर रस्ता बांधला जात होता. आपल्याकडे भूपृष्ठ वाहतूक मंत्रालय आल्यानंतर ...
गोमांस खाल्ल्याच्या अफवेवरून दादरीमधील मुस्लीम व्यक्तीच्या हत्येनंतर राजकारण ढवळून निघाले असताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत ...