अवकाळी पाऊस सर्वत्र पडल्याने महाराष्ट्र व अनेक राज्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. त्याचप्रमाणे अवकाळी पावसाचा फटका रब्बी पिकांमधील भाजीपाल्याला सुद्धा बसलेला दिसत आहे. ...
हिवाळी अधिवेशन झाले की, आपण दोघे राज्यात फिरून २००० ते २०१४ या कालावधीत रस्त्यांची अवस्था काय होती आणि आता काय परिस्थिती आहे, याची सखोल चर्चा करू, असे थेट ...
राज्य पोलीस दलात कार्यरत असलेल्या ३२ सहाय्यक आयुक्त/उप अधीक्षकांना अप्पर अधीक्षक/ पोलीस उपायुक्त म्हणून बढती देण्यात आलेली आहे. बढती मिळालेल्यांची नावे ...
महापालिकेच्या सामान्य प्रशासन विभागाने ‘स्मार्ट’ भरती प्रक्रिया सात महिन्यांत राबविली असून, याकरिता राज्यातील १४ केंद्रांवर एकाच वेळी घेण्यात आलेल्या आॅनलाइन परीक्षेद्वारे ७१ ...
राज्य शासनाच्या निवृत्तीवेतन धारकांना बायोमेट्रीक पद्धतीने हयातीचा दाखला देणे शक्य व्हावे, या साठी केंद्र शासनाच्या जीवन प्रमाण योजनेमध्ये सहभागी होण्याचा निर्णय अर्थमंत्री सुधीर ...
वादग्रस्त आदर्श सोसायटीविरुद्ध दाखल करण्यात आलेल्या अनेक याचिकांवरील निर्णय बुधवारी उच्च न्यायालयाने राखून ठेवला. अनेक नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोप या सोसायटीवर ...
महाराष्ट्र पुरोगामी प्राथ. शिक्षक समिती तालुका शाखा भद्रावतीच्या वतीने पंचायत समिती येथील गटसाधन केंद्राकडे जाण्याचा मार्ग सुरक्षित करण्यासाठी प्रशासनाला निवेदन दिले होते. ...
वाढत्या फसवणुकीला आळा घालण्यासाठी माजी पोलीस अधिकाऱ्यांनी फोर्थ फोर्सची स्थापना केली आहे. लोअर परेल येथे बुधवारी झालेल्या कार्यक्रमात सीबीआयचे माजी विशेष संचालक ...