लातूर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील पाणी टंचाई निवारणार्थ पाणीटंचाई कृती आराखडा तयार करण्यात आला होता, त्यानुसार टप्प्याटप्प्याने कारवाई करण्यात आली, ...
ठाणे जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातील अनुकंपधारकांची रिक्त पदे भरण्यासंदर्भात १५ दिवसात निर्देश देण्यात येतील अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे ...
पोलीस, आरटीओ आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या ढिसाळ कारभारामुळे संशयाचा फायदा घेत हिट अॅण्ड रन केसमधून बॉलीवूड अभिनेता सलमान खानची झालेली सुटका उच्च न्यायालयाने गांभीर्याने घेतली आहे ...
दामूनगर येथील अग्निकांडातील पीडितांना सरकारकडून अद्याप दिलासा मिळालेला नाही. बाधित रहिवाशांना किमान ५० हजार रुपयांची मदत, आपत्तीग्रस्त विद्यार्थ्यांच्या शाळा-कॉलेजची फी माफ करण्यात यावी, ...