कोयना धरणातल्या वीजनिर्मितीनंतर वशिष्ठी नदीतून थेट समुद्रात वाया जाणाऱ्या ६७.५ टीएमसी पाण्याचा लाभ मुंबई आणि परिसराला नजीकच्या भविष्यात मिळणार आहे. ...
गेले १८ वर्षे नव्या रिक्षा परवान्यांवर असलेली बंदी उठवली खरी, परंतु नवे परवाने मिळण्याकरिता मराठी बोलता येणे सक्तीचे करण्यात आल्याने सरकारचा हा निर्णय वादग्रस्त ...
मराठी दिवाळी अंकांच्या जगतात लोकमत ‘दीपोत्सव’ने एक लाखाहून अधिक प्रतींच्या विक्रीची नोंद करीत अभूतपूर्व सन्मान मिळविला आहे. आॅडिट ब्युरो आॅफ सर्क्युलेशनने ...