खरीप हंगामाला पावसाचा फटका बसल्याने परतीच्या पावसाचा रब्बीला फायदा होईल, असे वाटले होते. मात्र रब्बीतील महत्त्वाचे पीक असलेल्या ज्वारीची पेरणी फक्त २६ टक्केच झाली आहे. ...
राजकीय विश्वामध्ये भल्याभल्यांना धोबीपछाड देणारे आणि सहसा कुणाच्या हाती न लागणारे शरद पवार यांना त्यांच्या बालपणी शिक्षकांनी पाठीत घातलेल्या बुक्क्याची आठवण मात्र आजही ताजी आहे. ...