ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
मुंबईतील नायगाव, ना.म. जोशी मार्ग आणि वरळी या बीडीडी चाळींचा पुनर्विकास आराखडा तयार करण्यासाठी म्हाडाने १३ वास्तुविशारदांची निवड केली आहे. या वास्तुविशारदांनी तयार ...
पणजी : मिनेझिस ब्रागांझा संस्था, युनियन बँक आॅफ इंडिया व माधव राघव प्रकाशन, ताळगावतर्फे येत्या शनिवारी एकदिवसीय मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. ...
कुलगुरू म्हणून मला मुदतवाढ दिली जावी, अशी विनंती मी सरकारला केलेली नाही. माझी सरकारशी त्याविषयी बोलणीही झालेली नाहीत. सरकारच्याच इच्छेनुसार कुलगुरू ...
मुंबई महापालिकेच्या वतीने कोजागरी पौर्णिमेच्या कालावधीत पवई उद्यान आणि तलाव परिसरात नागरिकांना थांबण्यास तसेच उद्यानात प्रवेश करण्यास मनाई करण्यात आली आहे. ...
उपनगरीय रेल्वे स्थानकांबाहेर असणाऱ्या वाहन पार्किंगसाठी प्रवाशांना जादा दर मोजावे लागणार आहेत. पार्किंगच्या दरात वाढ करण्याची तयारी मध्य रेल्वेबरोबरच पश्चिम रेल्वेनेही चालवली आहे. ...
कमी पावसामुळे यंदा राज्यातील अनेक भागांत पाणीटंचाईचे चटके आतापासूनच जाणवू लागले आहेत. मराठवाड्यात अवघा १५ टक्के पाणीसाठा आहे. यामुळे आॅक्टोबर हीटपेक्षा जास्त चटके ...
लहान भावासोबत खेळण्यासाठी ओढणीने बांधलेल्या झोक्यानेच एका अकरा वर्षाच्या बालकाचा मृत्यू झाला. आपला दादा खेळून दमून झोपल्याचे समजून त्याचा सहा वर्षाचा भाऊ ...