राष्ट्रीय महामार्गावर वसलेल्या भंडारा शहराचे दोन भागात विभाजन झाले आहे. उजव्या भागाला वसलेल्या भंडारावासियांसाठी हा महामार्ग जीवघेणा मार्ग ठरत आहे. ...
सेवानिवृत्ती आणि अन्यत्र बदली झाल्यानंतरही निर्धारित मुदतीत शासकीय सेवा निवासस्थान न सोडणाऱ्या १२ आजी-माजी कर्मचाऱ्यांविरुद्ध सार्वजनिक बांधकाम विभागाने (पीडब्यूडी) दावा दाखल केला ...
सरकारी निवासात राहात असतानाही सरकारकडून घरभाडे भत्ता घेणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्याला दिलासा देण्यास उच्च न्यायालयाने नकार दिला. सरकारने या कर्मचाऱ्याला ३ लाख ९ हजार रुपये ...
‘गेली ५५ वर्षे अस्तित्वात असूनही अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाची ओळख ही केवळ भपकेबाज अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यापुरतीच मर्यादित राहिली आहे,’ ...
दुष्काळी परिस्थितीत हाती पैसा न अडका असलेल्या स्थितीत गाव सोडून औरंगाबादमध्ये आलेल्या एका कुटुंबाने दिवसाकाठी मिळेल ते काम करीत मुलांची शाळा सुटू न देण्याचा निर्धार केला आहे. ...
पेंच व्यवस्थापन नाला क्षेत्रात २८ मार्च रोजी एक वाघीण मृतावस्थेत आढळल्यानंतर मंगळवारी तिचे दोन बछडे त्याच भागात मृतावस्थेत आढळल्याने खळबळ उडाली आहे. ...
पिण्याच्या पाण्याची टंचाई भासू नये, यासाठी पिके घेणे बंद करण्याचा निर्णय हिवरेबाजारच्या ग्रामस्थांनी घेतला आहे. बारा वर्षांनंतर येथील शेतकऱ्यांनी अशी सुटी घेतली आहे. ...