पणजी : म्हादई पाणी तंटाप्रश्नी कर्नाटकमध्ये कुणीच कसल्याच प्रकारची आगळीक करू नये. तसेच कायदा व सुव्यवस्था बिघडणार नाही याची काळजी कर्नाटक सरकारने घ्यावी, ...
युवा लोकसंख्या ही देशाची खरी संपत्ती आहे. मात्र युवकांना विधायक कार्यात जोडले तरच ती देशासाठी ताकद ठरू शकते, असे सांगतानाच गेवाली यांच्या पुस्तकाने युवकांना प्रेरणा मिळेल ...
पणजी : कोलवाळ येथील तुरुंगातील कैद्यांना मारहाण करण्यास तुरुंग रक्षकांना तेथील अधीक्षक मेल्वीन वाझ यानेच सांगितले होते, असा प्राथमिक निष्कर्ष सरकारने काढला आहे. ...
अंध म्हटले की सगळ्यांच्या मनात सहानुभूती निर्माण होते. मात्र आज स्वकर्तृत्वावर आणि जिद्दीवर सर्व स्तरांवर आपला ठसा उमटवू पाहणाऱ्या दृष्टीहीन मुलांना कुणाचीही सहानुभूती नकोय ...