म्यानमार सरकारने १५ पैकी ८ वांशिक सशस्त्र गटांशी गुरुवारी राष्ट्रव्यापी युद्धविराम करारावर स्वाक्षरी केली. या करारामुळे जवळपास ६० वर्षांपासून सुरू असलेल्या संघर्षाचा शेवट होण्याची चिन्हे आहेत. ...
इतिहासातील अनेक घटना अशा असतात की, ज्यांची संगती लागत नाही आणि अशा घटनांची मिथके बनवली जातात. मग कालांतराने सोईनुसार अनेकदा अशा मिथकांचा आपापले हितसंबंध जपण्यासाठी वापर केला जातो. ...
जे सुधींद्र कुलकर्णी यांच्याबाबत घडले तसेच काहीसे निखिल वागळे यांच्याबाबतही घडले होते. भारत-पाक क्रिकेट सामन्याला विरोध दर्शविण्यासाठी १९९१ साली शिवसेनेने वानखेडे स्टेडियममधील खेळपट्टी खणून काढली ...
राजधानी दिल्लीजवळील दादरी येथील एका मुस्लिम कुटुंबावर केवळ अफवेच्या आधारे झालेल्या हल्ल्यावर आणि इखलाक नावाच्या निरपराधाच्या हत्त्येवर पंतप्रधान या नात्याने नरेन्द्र मोदी प्रतिक्रिया देण्याचे टाळत ...