जिल्ह्यात शनिवारी सकाळच्या सुमारास कुरखेडा येथे तर शुक्रवारच्या रात्री देसाईगंज व आरमोरी येथे झालेल्या एकूण तीन अपघातात चार जण ठार तर १४ जण जखमी झाल्याची घटना घडली. ...
शिक्षणासाठी नाशिकमध्ये राहत असलेल्या मालेगावच्या व्यावसायिकाच्या मुलाची २० लाखांच्या खंडणीसाठी अपहरण करून हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. त्र्यंबकेश्वरजवळ ...
राज्यातील देवेंद्र फडणवीस सरकारला ३१ आॅक्टोबर रोजी एक वर्ष पूर्ण होत असून, त्या दिवशी राज्यभरात रस्ते दुरुस्तीच्या तब्बल एक हजार कामांचे भूमिपूजन करण्यात येणार आहे. ...
अगोदरच कमी पावसामुळे शेतकरी त्रस्त आहेत. अशातच आता अगदी हाती येणाऱ्या धानपिकांवर रोगांचा प्रादुर्भाव झाल्याने परिसरातील शेतकरी चिंताग्रस्त झालेले आहेत. ...