१५ ते ३१ जानेवारी दरम्यान शिक्षण विभागाने एनएसएसचे विद्यार्थी, स्वयंसेवी संस्था यांच्या मार्फतीने शाळाबाह्य विद्यार्थ्यांची शोधमोहीम राबविली होती. ...
परिसरात रस्त्यात उभ्या करण्यात येणाऱ्या अवैध प्रवासी वाहतुकीसह, ट्रिपल सीट, विनापरवाना, बेफाम वाहने चालविणाऱ्या व शाळा ...
पाणथळांचे महत्त्व जसे मानवी जीवनात आहे; तसेच वन्य जीवनातही. ते अधिकाधिक चांगले राहावे, यासाठी जंगलांमधील व शहरांतील पाणथळांमध्ये साठलेला गाळ उपसणे ...
आदिवासी विकास विभागामार्फत दुर्गम भागातील गरीब आदिवासी कुटुंबधारकांना हक्काचे घर मिळण्यासाठी शबरी आदिवासी घरकूल योजना सुरू करण्यात आली. ...
भाजपप्रणीत केंद्र व राज्य शासनाच्या योजनांचा लाभ सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्न व्हावे, ...
साक्षगंधाच्या कार्यक्रमासाठी गोंदिया जिल्ह्याच्या देवरी तालुक्यातील मोहगाव येथे वऱ्हाड्यांना घेऊन जाणारे मेटॅडोर ...
गडचिरोली जिल्ह्यातील उपजिल्हा व ग्रामीण रूग्णालयात रिक्त असलेल्या ठिकाणी डॉक्टरांची नियुक्ती करण्यासाठी गडचिरोली .... ...
मेडिगट्टा-कालेश्वर सिंचन प्रकल्पाला लोकांचा विरोध होत असल्याचे पाहून गडचिरोलीचे पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांनी मंगळवारी पोचमपल्लीनजीकच्या मेडिगट्टा सिंचन प्रकल्पस्थळाला भेट दिली. ...
गेल्या ३४ वर्षांपासून उजनी धरणात १४.९६ टीएमसी गाळ साठला आहे. तो काढला गेल्यास तेवढ्याच प्रमाणात धरणाची पाणी साठवण क्षमता वाढणार आहे. ...
चासकमान धरण प्रकल्पाची निर्मित सिंचन क्षमता व प्रत्यक्षातील सिंचित क्षेत्र यामध्ये धरणातील गाळामुळे थोडासा फरक पडल्याचे स्पष्ट झाले आहे. ...