शिलकी साठ्यात असलेल्या गव्हाच्या विक्रीतून भारतीय खाद्य महामंडळाला (एफ.सी.आय.) चालू वित्तीय वर्षाच्या अखेरीसपर्यंत १०,४०० कोटी रुपयांचे उत्पन्न मिळण्याची आशा आहे. ...
विकसनशील अर्थव्यवस्थांमध्ये सलग दुसऱ्या वर्षीही भारत चांगली प्रगती करील व २०१६ मध्ये ७.७ टक्के आर्थिक प्रगतीचा वेग असेल जो चीनपेक्षा अधिक असेल ...
तीन सप्ताह सातत्याने वाढ दाखविल्यानंतर मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकांनी गत सप्ताहात गटांगळी खाल्ली. बाजारात पाच दिवस व्यवहार झाले ...
कच्च्या तेलाच्या किमती प्रचंड घसरल्याने तेलाचा प्रभाव असलेल्या या देशातून मनीआॅर्डर येण्याचे प्रमाण कमी होईल, अशी माहिती असोचेमने दिली ...
राज्यातील दारिद्र्यरेषेखालील लोकांना घरकूल योजनेचा लाभ देता यावा, याकरिता सन २०११ मधील दारिद्र्यरेषेचे (बीपीएल) सर्वेक्षण लागू करण्यात येईल ...
गेल्या दोन महिन्यांपूर्वी गगनाला भिडलेला तुरीचा दर आजमितीस गडगडला असून, बाजारात सध्या तुरीला प्रतवारीनुसारी साडेसहा ते आठ हजार रुपयांपर्यंत प्रतिक्ंिवटल दर मिळत आहे ...
विधानसभा व लोकसभा निवडणुकीच्या विजयात पक्ष संघटनेचा मोठा वाटा आहे. परंतु पुढील वर्षात महापालिकेच्या निवडणुकीचे आव्हान आहे. ...
राजधानी दिल्लीतील प्रदूषणास अटकाव करण्यासाठी तातडीचा उपाय म्हणून तेथील राज्य सरकारने जो अभिनव प्रयोग सुरू केला तो एक फार्सच ठरतो की काय ...
यवतमाळ जिल्ह्यातील घाटंजी येथे पैनगंगा नदीवर बांधण्यात येत असलेला निम्न पैनगंगा प्रकल्प कधी पूर्ण होणार,.. ...
भारत सरकारने अदनान सामी या पाकिस्तानी नागरिकास देशाचे नागरिकत्व बहाल केल्यानंतर लगेचच त्याला देशात कोठेही असहिष्णुता दिसली नाही, ...