नाशिक औष्णिक विद्युत केंद्राने आपली वीजनिर्मिती ३ हजार ८० दशलक्ष युनिटवरून ३ हजार ३२४.८५ दशलक्ष युनिटपर्यंत वाढविली आहे. शिवाय गतवर्षीच्या तुलनेत इंधन तेलाच्या वापरासह कोळशाच्या वापरातही बचत करून ...
अनेक वर्षांपासून पुनर्विकासाचे गुऱ्हाळ सुरूअसलेला धारावी पुनर्विकास प्रकल्प अखेर मार्गी लागला आहे. मुख्यमंत्र्यांनी निविदा काढण्यास हिरवा कंदील दाखविल्यानंतर धारावी पुनर्विकास ...
१८ तासांचा ट्रॅफिक ब्लॉक, अनेक लोकल आणि लांब पल्ल्याच्या गाड्या रद्द करण्याची वेळ, मनस्ताप सहन करूनही प्रवाशांनी दाखवलेली सहनशीलता आणि दिवसभर ६५० रेल्वे कामगारांचा असलेला राबता ...
रात्रीच्या अंधारात बंद घराचे कुलूप तोडून घरफोडी करणे आणि मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडलेल्यांच्या सोनसाखळी चोरी करणाऱ्या दुकलीला अंधेरीतून रविवारी अटक करण्यात आली. ...
आचार्य भगवंत श्रीमद् विजय रत्नसुंदरसुरीश्वरजी यांचे ३०० वे ‘मारुं भारत, सारुं भारत’ हा अत्यंत महान ग्रंथ आहे. या पुस्तकात अनेक घटकांचा अंतर्भाव आहे. ...