ग्रामीण भागात ग्राम पंचायतमध्ये २४ तास सेवा दिले जात असताना कर्मचाऱ्यांना निर्धारीत कालावधीत वेतन दिले जात नाही. ...
जिल्ह्यात महामार्ग पोलीस केंद्राच्या वतीने रस्ता सुरक्षा सप्ताहाला प्रारंभ करण्यात आला आहे. सप्ताहाचे उद्घाटन आ.द. खोलकुटे यांच्या हस्ते करण्यात आले. ...
अड्याळ येथील एका बचत गटातर्फे येथील अंगणवाड्यांना पोषण आहाराचे बंद पॉकीट वाटप करण्यात आले. ...
सेंदुरवाफा व साकोली या दोन्ही गावांची पाणी पुरवठा करणारी योजना आता कायमस्वरुपी बंद होणार आहे. ...
स्वच्छ भारत मिशनचा एक महत्त्वपूर्ण भाग असलेल्या हागणदारीमुक्त गावाकडे अमरावती तालुक्यातील सावर्डी या गावाने वाटचाल सुरू केली आहे. ...
व्यसनाधिनता आणि तळीरामांचे वाढते प्रमाण यामुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त होत आहेत. याला आळा घालण्याकरिता ... ...
भावी पिढीला पर्यावरण व वन्यजीव संवर्धनाचे महत्त्व कळावे, या दृष्टीने जनजागृती करण्यासाठी रविवारी शहरात ग्रीन रॅलीचे आयोजन करण्यात आले. ...
गावाच्या विकासासाठी नगरपालिका योग्य निर्णय घेत नसल्यास याचा त्रास नागरिकांना सहन करावा लागतो. ...
चिमणी, कावळा, भोरीसारख्या 'कॉमन बर्ड'च्या आजपर्यंत नोंदी घेण्यात आल्या नाहीत. मात्र, आता 'कॉमन बर्ड'ची शास्त्रीय पध्दतीने नोंदी घेण्याचा उपक्रम... ...
औरंगाबाद : सातारा-देवळाईमध्ये नगर परिषद असावी की महापालिका; याबाबत आलेल्या ४३८७ आक्षेपांची सुनावणी ११ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजेपासून ...