लातूर : ईद-ए-मिलादुन्नबी निमित्त बुधवारी लातुरात जिल्हा कमिटीच्या वतीने ‘कौमी एकता रॅली’ काढण्यात आली. रॅलीचे उद्घाटन पोलिस अधीक्षक ज्ञानेश्वर चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले. ...
विरोधी पक्षातर्फे राज्यातील तीन मंत्र्यांविरुद्ध घोटाळ्यांचे गंभीर आरोप करण्यात आले होते. विधानसभेत विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील तर विधान परिषदेमध्ये विरोधीपक्ष नेते ...
नवी मुंबईत बोलावले व अमेरिकेत नोकरी लावण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर त्याने बनावट पद्धतीने अमेरिकेतील एका कंपनीच्या नावाने नोकरीचे कॉल लेटर पाठवले. ...
मानवत : अंबेगाव येथील एका युवकाच्या अंगावर विषारी द्रव्य टाकण्यात आले़ हे द्रव्य अंतरप्रवाही असल्याने ते रक्तामध्ये जाऊन या युवकाचा उपचारा दरम्यान मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी घडली़ ...
जालना : आगामी पंधरा दिवसांत जिल्ह्यात मजुरांच्या हाताला कामे राहणार नसल्याने प्रशासनाने डिसेंबर ते मार्च या तीन महिन्यांचे आत्तापासूनच नियोजन करावे. ...