स्थानिक जे. एम. पटेल महाविद्यालयात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त वादविवाद स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. ...
सिडकोने माथाडी कामगारांना घरासाठी वितरीत केलेल्या ४७१ ओट्यांसाठी मलनिस्सारण वाहिन्यांचा प्रश्न निर्माण झाला आहे. घरांसाठी ओट्यांची आखणी करताना सुमारे ...
शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मोरबे धरणातील पाण्याची पातळी खालावल्याने प्रशासनाने गेल्या दोन महिन्यांपासून पाणीकपात लागू केली आहे. उपलब्ध पाण्याचा साठा आगामी पावसाळ्यापर्यंत ...
विधानसभा निवडणुकीच्या अगोदर भाजपवासीय झालेल्या आमदार प्रशांत ठाकूर यांनी अल्पावधीतच पक्षाचा विश्वास संपादीत केल्याने त्यांच्यावर जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी ...
दिवा गावातील बाळाराम म्हात्रे यांच्या हत्येप्रकरणी सूत्रधार आणि मारेकऱ्यांतील संभाषणाचा महत्त्वाचा दुवा हाती आल्याने आणि त्यात शिवसेनेचे कल्याण ग्रामीणचे आमदार सुभाष भोईर ...
अप्पर ठाणे, त्यानंतर नवीन ठाणे या संकल्पनांतून गृहसंकुलांची नवी पिढी उभी राहिल्यानंतर आता नवीन भिवंडी विकसित करण्याच्या बांधकाम व्यावसायिकांच्या हालचाली ...
कल्याण-डोंबिवली महापालिकेत भाजपाला यश मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावलेल्या आमदार रवींद्र चव्हाण यांना पक्षाने कल्याण जिल्हाध्यक्षपद देत जिल्ह्याचा ...
देशामधील सर्वात जास्त ४० टक्के धरणं महाराष्ट्रात आहेत. पण आज महाराष्ट्र दुष्काळाच्या छायेत आहे. धरणामध्ये ५० टक्क्यांपेक्षा कमी पाणीसाठा आहे. कोकणची जलसंपत्ती त्यामानाने ...
मुरुड तालुक्यामध्ये १७ जानेवारी ते २१ फेब्रुवारी २०१६ या कालावधीत पोलिओ लसीकरण मोहीम राबविण्यात येणार आहे. त्यामध्ये ट्रायव्हॅलंट पोलिओ लसीचा वापर करण्यात येणार ...