महापालिकेमधील एकही प्रकल्प वेळेत पूर्ण होत नाही. रखडलेल्या कामांमुळे प्रकल्पांचा खर्च दुप्पट होत असून त्यामुळे अंदाजपत्रकही कोलमडू लागले आहे. ८३ कोटी रूपये खर्च करून ...
बारा-पंधरा तास बंदोबस्त, सतत कामाचा ताण यामुळे पोलीस कर्मचाऱ्यांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते. त्यातच वेळेवर वेतन होत नसल्याने नवी मुंबई पोलिसांमध्ये नाराजी होती. ...
आग्रोळी गावात महापालिकेच्या वतीने समाजमंदिर उभारण्यात आले आहे. या समाजमंदिराला कै. लक्ष्मण कृष्णा पाटील यांचे नाव देण्याचा ठराव महापालिकेच्या सर्वसाधारण सभेने पारित ...
शहरातील सिडको वसाहतींचा मोठ्या प्रमाणात विकास झाला असला तरी आजूबाजूला असलेली गावे मात्र चाळीस वर्षांनंतरही पायाभूत सुविधांपासून वंचित आहेत. रस्ते, गटारांबाबत ...