राज्य दुष्काळाने होरपळत असताना जळगातील मात्र मुख्य जलवाहिनींना लागलेल्या गळतीमुळे ४ - ५ दिवसांपासून हजारो लीटर पाणी वाया जात असल्याचे चित्र निदर्शनास आले आहे. ...
टर्कीचा सत्ताधारी पक्ष एके पार्टी आणि कुर्दीश विरोधक पक्षाचे सदस्य यांच्यामध्ये संसदेमध्ये अक्षरश: लाथाबुक्यांची हाणामारी झाली असून त्यामध्ये अनेकजणजखमी झाले आहेत ...
सर्वोच्च न्यायालयात दाखल झालेल्या विविध याचिकांवर आज झालेल्या सुनावणीत न्यायालयाने पुढील तारीख दिल्यामुळे ही सुनावणी गुरवारी ५ मे रोजी सर्वोच्च न्यायालयात होणार आहे. ...
राजीव गांधी खेलरत्न पुरस्कारासाठी भारतीय संघाचा कसोटी कर्णधार विराट कोहलीच्या नावाचा प्रस्ताव सरकारकडे पाठवला आहे. याबरोबरच बीसीसीआयने अर्जुन पुरस्कारासाठी अजिंक्य रहाणेच्या नावाची सिफारीश केली आहे. ...