जागतिक बँकेच्या अर्थसहाय्याने, राज्यातील मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पालघर या पाच किनारी जिल्ह्यांत ३९८ कोटींचा ‘राष्ट्रीय चक्रीवादळ धोके निवारण प्रकल्प’ राबविण्यात येणार आहे ...
समुद्रकिनारी पुण्याच्या विद्यार्थ्यांच्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे समुद्रसुरक्षा व पर्यटन विकासाकरिता विशेष आर्थिक सहाय्य मिळावे ...
मार्च महिन्यापूर्वी सर्वच विभागाकडून मोठ्या प्रमाणात करवसुली करण्याकरिता कारवाया केल्या जातात त्याप्रमाणे महावितरणने देखील कारवाईस प्रारंभ केला आहे ...
आजच्या स्पर्धात्मक युगात प्रत्येक शिक्षित युवकांना नोकरी मिळणे कठीण झाले आहे. बी.कॉम., एम.कॉम अशा उच्चशिक्षित लोकांनाही स्पर्धा परीक्षेत यश मिळेलच असे नाही. ...
मी कोणाला ठार मारू शकत नाही, म्हणून मी स्वत:लाच संपविण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारच्या धोरणाचा भरवसा नसून ते कधीही बदलण्याची भीती माझ्या मनाला सतत बोचत आहे ...
मागील पाच राष्ट्रपती आणि भविष्यातील पाच राष्ट्रपती यांना विदेश दौऱ्यावर गेल्यावर किंवा देशात प्रमुख अतिथी म्हणून हजर राहिल्यावर मिळणारी सन्मानचिन्हे, ...
घातपात कारवायांच्या पार्श्वभूमीवर हायअलर्ट असताना कल्याणच्या ऐतिहासिक दुर्गाडी किल्ल्याची सुरक्षा धोक्यात असल्याचा धक्कादायक प्रकार गुरुवारी पहाटे उघडकीस आला. ...
सीएनजी रिक्षा चालवण्याची सक्ती आरटीओने केलेली असली तरीही त्यासाठी लागणारा गॅसपुरवठा करणारा पंप डोंबिवलीत नाही. त्यामुळे एकूण पाच हजार परमिट रिक्षांपैकी ...