तद्दन उपचार म्हणून केल्या जाणाऱ्या राजकीय दौऱ्यांतून अगर भेटींतून फारसे काही निष्पन्न होत नसते; परंतु तरी ते केले जातात, कारण किमान लोकभावनांशी समरसता साधण्याचा हेतू त्यामागे असतो ...
भाजपाने महाराष्ट्र दिनी पालिका निवडणुकीचा बिगुल वाजवला असला तरी शिवसेनेने आधीपासून पालिकेच्या निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. राज्यात भाजपाच्या आमदारांची संख्या जास्त आहे. ...
मुंबईत घर घेणे आज सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेले आहे़ मात्र घराचा हा प्रश्न विकास नियोजन आराखड्यातून सोडविण्याचा निर्धार पालिका आयुक्त अजय मेहता यांनी केला आहे़ ...
विकास आराखड्यावरून शिवसेना-भाजपा युतीमध्ये आखाडा रंगल्यानंतर आता मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या (एमसीए) मुद्द्यावर उभय पक्ष मैदानात उतरले आहेत़ भूखंडाचा गैरवापर होत ...