तरुण पिढीकडे पोहोचायचे असल्यास त्यांच्या खिशातील मोबाइलकडे वळणे गरजेचे आहे. ...
सोनावणे यांच्या सतर्कतेमुळे आणि त्यांनी दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे त्यांच्या घरातील गॅस सिलिंडरच्या गळतीमुळे होणारा स्फोट टळला ...
सर्वोच्च न्यायालयाने ‘नीट’संदर्भात दिलेल्या निकालामुळे राज्यातील सुमारे ४ लाख विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला लागले ...
एजंटने लाखो रुपये उकळल्याप्रकरणी त्याच्याविरोधात बाजारपेठ पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. ...
राज्यातील दुष्काळाचे संकट, पावसावर आधारीत शेती, भूमिहीन, स्थानिक रोजगारांच्या संधी न मिळाल्याने आदिवासी बांधवांनी शहराकडे धाव घेतली ...
केईएम रुग्णालयामध्ये आता हात प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे ...
डोळे लाल होणे, अचानक कमी दिसायला लागणे अशा समस्यांनी ग्रस्त असलेल्या व्यक्ती रुग्णालयात डोळे तपासणीसाठी नेहमी येतात ...
दोन भरधाव कार एकमेकांवर धडकल्याने अपघाताची घटना पामबीच मार्गावर सीवूड येथे घडली ...
गेल्या वर्षी कमी पाऊस झाल्याने यंदा राज्यासह मुंबईतदेखील पाण्याची मोठी समस्या रहिवाशांना भेडसावत आहे. ...
अंधेरी ते विरार टप्पा आणि सीएसटी ते पनवेल एलिव्हेटेड कॉरीडोर प्रकल्पाचा सुधारित अहवालावर एमआरव्हीसीकडून (मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन)काम केले जात आहे. ...