राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाची बनावट धनादेशाद्वारे ३१ लाखांनी फसवणूक करणाऱ्या व्यक्तीविरोधात प्रशासनाने पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. ...
२७ फेबुवारी हा कुसुमाग्रजांचा जन्मदिन म्हणजेच, ‘मराठी भाषा गौरव दिन’ यंदा अधिक प्रभावी पद्धतीने साजरा केला जाणार आहे. राज्य वाङ्मय पुरस्कार प्रदान करण्याबरोबरच मराठी भाषेची ...
ठाणे महापालिकेच्या हद्दीत निर्माण होणाऱ्या कचऱ्याची ‘घनकचरा व्यवस्थापन नियम, २०००’नुसार शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावण्यात येत नसल्याने ठाणे महापालिकेच्या बाबतीत ...
ठाणे व पालघर जिल्ह्यातील पाणी पुरवठा योजनेमध्ये गेल्या दहा वर्षांत गैरव्यवहार, भ्रष्टाचार, कामामधील अनियमतिता, पाणी पुरवठा योजनेच्या कामास कारण नसताना विलंब होणे ...
अंध व्यक्ती केवळ दृष्टीबाबत असतात त्यामुळे त्यांच्याजवळ उणीव नसतेच. एका इंद्रियाची शक्ती दुसऱ्या इंद्रियात सामावलेली असते त्यामुळेच दृष्टिबाधितांच्या जाणिवा अतिशय समृद्ध असतात. ...
राज्यातील डीटीएड, बीएडधारकांनी मोठ्या आशेने टीईटी (शिक्षक पात्रता परीक्षा) दिली असेल, तरीही टीईटी उत्तीर्ण झाल्यावर काय, या प्रश्नाचे उत्तर शासनाकडे आणि डीटीएडधारकाकडे नाही. ...