दिग्गज विचारवंतांचा सहभाग : विविध विषयांवरील चर्चासत्रे, वैचारिक मेजवानी ...
आपल्या अवतीभवती बरेच व्यक्ती छंद जोपासतात, वाचनाचा छंद तर शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यासाठी महत्वाचा व आवश्यक ठरणारा छंद आहे. ...
गावातील तंटे गावाताच मिटावे व गावात शांतता नांदावी यासाठी महात्मा गांधी तंटामुक्त गाव समिती गठीत करण्यात आली आहे. ...
नागझिरा अभयारण्यात बुध्दपौर्णिमेच्या लख्ख प्रकाशात शनिवारी सकाळपासून रविवार सकाळपर्यंत २४ तास वन्यप्राण्यांची गणना होणार आहे. ...
अंगाची लाही-लाही करणाऱ्या उन्हामुळे प्रचंड उकाडा जाणवत असताना, शुक्रवारी दुपारी ४ वाजताच्या सुमारास ... ...
निसर्गाच्या कोपामुळे गतवर्षीच खरीप व रबी हंगाम हातून गेल्यामुळे हवालदिल झालेला बळीराजा आता नव्या उमेदीने येणाऱ्या खरीप हंगामासाठी सज्ज झाला आहे. ...
खरीप हंगामाच्या पूर्वतयारीसाठी शेतकऱ्यांची लगबग वाढली आहे. त्यानुषंगाने शती मशागत, बी-बियाणे, खते आदी कामे जोमाने सुरू आहेत. ...
साहेबराव हिवराळे, औरंगाबाद ‘चना, कुरकुरे, गरमागरम चाय, भजे, भेळ, पाणी बॉटलवाले’ म्हणत थेट बसमध्येच फेरीवाल्यांची घुसखोरी वाढल्याने प्रवासीदेखील त्रस्त आहेत. ...
स्थानिक महापालिकेच्या राठी नगरस्थित बसस्थानकाचे नाव संभाजीनगर करून युवा सेनेने बुधवारी सायंकाळी ...
औरंगाबाद : प्रत्येक नात्याला काही खास पैलू असतात. प्रत्येक नात्याला त्याचे स्वत:चे सौंदर्य असते. असेच आगळेवेगळे नाते असते माय-लेकीचे. ...