गेल्या आठवड्यातील पावसाने बारवी धरणाच्या पाण्याची पातळी वाढल्याने तोंडली, काचकोळी, जांभूळवाडी, मार्गवाडी, देववाडीतील प्रकल्पग्रस्तांच्या घरात पाणी शिरू लागले आहे ...
नाट्यगृहातून बाहेर पडताना बच्चेकंपनीबरोबरच पालकांच्या ओठांवर गाणी, आपल्या मित्रमैत्रिणींचे किस्से, हास्य, शॉर्ट अॅण्ड स्वीट आहे, अशा प्रतिक्रिया आणि त्यांच्या मनात रुजलेले सामाजिक विचार ...
आपत्कालीन विभागात बदली झालेल्या आठ कर्मचाऱ्यांना उपायुक्त विजया कंठे यांनी निलंबित केले आहे. या कर्मचाऱ्यांनी बदलीचे आदेश स्वीकारले नसल्याचे कारण निलंबनामागे आहे ...
पालघर मनोर रस्त्यावरील वाघोबा घाटा जवळील धबधब्या वरील मोठमोठे दगड आणि दरड कोसळण्याच्या मार्गावर असल्याने वनविभाग आणि पोलिसांनी पर्यटकांना धबधब्यावर यायला ...
मोदी यांनी सुरू केलेल्या स्वच्छ भारत अभियानाला सुरूवातीला देशभरात सकारात्मक प्रतिसाद मिळाला तर आता शहरांना त्यांच्या स्वच्छता विषयक प्रयत्नांमध्ये मदत ...
मैत्रेय प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने आकर्षक योजनांचे आमिष दाखवून अकोल्यातील शेकडो नागरिकांकडून कोट्यवधी रु पयांची गुंतवणूक करून घेतली आणि मुदत पूर्ण होऊनही रक्कम परत केली ...
महापालिकेच्या प्रशासनाच्या वतीने शहराला आजपासून दररोज एक वेळ पाणीपुरवठा सुरू करण्यात येणार आहे. वेगवेगळ्या भागाला कोणत्या वेळी पाणी सोडले जाणार याचे नियोजन ...