स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर जळगाव रेल्वे स्टेशन उडवून देण्याची धमकी देणारे एक निनावी पत्र प्राप्त झाले आहे. हे पत्र मोघम आहे. त्यावर कुणाचेही नाव नाही. या पत्राची चौकशी आम्ही करीत असून नागरिकांनी घाबरु नये. खबरदारी म्हणून सर्तकतेचे आदेश देण्या ...
शालेय स्तरावर बालिकांवर होणाऱ्या अत्यचाराच्या घटना थांबविण्यासाठी आणि त्यावर वेळीच पायबंद घालण्यासाठी चंद्रपूर जिल्हा परिषदेने राज्यात पहिले पाऊल उचलले आहे. ...