लोकांचे पाणी, वीज, घनकचऱ्याची विल्हेवाट हे मूलभूत महत्त्वाचे प्रश्न तातडीने हाती घेण्याची गरज आहे. चादर, टॉवेलसाठी प्रसिद्ध असलेलं शहर स्मार्ट होण्यासाठी आणखी खूप करायचं आहे. ...
‘एका उद्योगपतीला फायदा करून देण्यासाठी ७0 हजार रिक्षा परवान्यांचे वाटप करण्यात येणार आहे. या रिक्षा रस्त्यावर येताच जाळून टाका,’ असे वक्तव्य करणाऱ्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याविरोधात राजकीय ...