दरवाजात उभा राहून प्रवास करणाऱ्या १४ वर्षीय विद्यार्थ्याचा अपघात होऊन त्याला आपला उजवा पाय गमवावा लागला आहे आणि डाव्या पायाची चार बोटे तुटली आहेत. त्याच्यावर ...
बांधकामांमध्ये अडथळा ठरणाऱ्या २५ वृक्षांच्या छाटणीसाठी परवानगी देण्याचा अधिकार, पालिका आयुक्तांना देण्याच्या प्रस्तावाला वृक्ष प्राधिकरण समितीमध्ये सोमवारी जोरदार विरोध केला. ...
आष्टी ग्रामपंचायतमध्ये समाविष्ट असलेला आलापल्ली मसाहत हा भाग मार्कंडा (कं.) ग्रामपंचायतमध्ये गेल्याने आष्टी ग्रामपंचायतीचा लाखो रूपयांचा महसूल कमी झाला आहे. ...
लातूर जिल्ह्यात किल्लारी येथे १९९३मध्ये झालेल्या भूकंपाने आयुष्य उद््ध्वस्त झालेल्या महादू श्यामराव पवार या ४० वर्षांच्या बेरोजगाराने गेली पाच वर्षे दिलेल्या न्यायालयीन लढ्यास ...
अमळनेर तालुक्यातील निंभोरा येथील नानासाहेब उत्तमराव पाटील प्राथमिक आश्रमशाळेतील ३० विद्यार्थ्यांना रविवारी मध्यरात्री विषबाधा झाली. सर्व विद्यार्थ्यांवर ...
गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणी संशयित आरोपी समीर विष्णू गायकवाड याने हा खटला कोल्हापूर, सांगली व सातारा येथील न्यायालये वगळून अन्यत्र चालवावा, अशी याचिका ...