गेल्या दोन-तीन वर्षांत सर्व शिक्षा अभियानांतर्गत मिळणाऱ्या निधीत वाढ होण्याऐवजी घट होत आहे हे दुर्दैव आहे. यासाठी राज्याच्या वाट्याला केंद्राच्या अर्थसंकल्पात जास्तीत ...
मागील शेती हंगामात पावसाचे अवकाळी आगमन झाल्याने शेतकऱ्यांना उत्पादनात घट येऊन आर्थिक तोटा सहन करावा लागला, त्यावेळी काँग्रेस शासनाने नुकसान भरपाई दिली होती. ...
बारामती तालुक्यातील झारगडवाडी ग्रामपंचायतीने गेल्या चार-पाच दिवसांपासून पिण्याच्या पाण्याचा पुरवठा पाणीपट्टी व घरपट्टी थकीत असल्याच्या कारणावरून बंद केला आहे. ...