जळगाव: महासभेत वेळोवेळी मंजूर केलेले ठराव शासनाने विखंडीत केलेले नसतानाही त्याची अंमलबजावणी न करणार्या आयुक्तांविरूद्ध महासभेतील निर्णयानुसार उपमहापौरांनी उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात अपिल दाखल केले आहे. त्यात प्रतिज्ञापत्र दाखल करण्यासाठी ...
येथील प्रथमश्रेणी न्याय दंडाधिकाऱ्यांच्या कोर्टात कौटुंबिक हिंसाचाराप्रकरणी सुनावणी सुरू असताना या प्रकरणातील फिर्यादी महिला जळालेल्या अवस्थेत स्वत:च कोर्टात हजर झाली.... ...