पर्यटकांचा अतिउत्साह आणि सुरक्षेच्या अपुऱ्या सुविधांमुळे रायगड जिल्ह्यातील समुद्रकिनारे धोकादायक ठरत आहेत. गेल्या १६ वर्षांत तेथे सुमारे ११२ पर्यटकांचा बुडून मृत्यू झाला आहे. ...
दहावीप्रमाणेच आता बारावीची फेरपरीक्षाही सप्टेंबर-आॅक्टोबरऐवजी जुलै-आॅगस्टमध्ये घेण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी घेतला आहे ...
राज्यातील काही मल्टिस्टेट सोसायटींबाबतच्या तक्रारीत तथ्य आढळल्याने सर्वच २६१ मल्टिस्टेटची तपासणी करण्याचे आदेश सहकार आयुक्त चंद्रकांत दळवी यांनी दिले आहेत ...
रायगड जिल्ह्यातील कर्नाळा अभयारण्यात इसिसच्या कथित अतिरेक्यांनी रेकी केल्याचे उघड झाल्याने स्थानिक वन विभागाच्या अधिकाऱ्यांच्या मागे चौकशीचा ससेमिरा लागणार आहे. ...
सशस्त्र सीमा दलाच्या प्रमुख म्हणून आयपीएस अधिकारी अर्चना रामसुंदरम यांची नियुक्ती करण्यात आली असून त्या निम-लष्करी दलाच्या प्रमुख होणाऱ्या त्या पहिल्या महिला पोलिस अधिकारी आहेत. ...
डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवनच्या सुमारे ८ कोटी रुपये खर्चाच्या कामास २०११पासून प्रारंभ झाला. मात्र, पाच वर्षांच्या कालावधीत या इमारतीच्या फाउंडेशनचे काम मागील ...