केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने स्वच्छ भारत, डिजिटल इंडिया आणि स्टार्ट-अप्स यासारख्या अभियानांची धडाक्यात सुरुवात केली असली तरी यापेक्षा सरकारने शेतकरी आणि एकूणच कृषी ...
देलनवाडी प्रभागातील शिक्षक कॉलनी, शाहू महाराजनगर येथील गेल्या १० ते १५ वर्षांपासून प्रलंबित रस्त्यांच्या मागणीसाठी येथील महिलांनी नगराध्यक्षा रिता उराडे यांना निवेदन दिले. ...
येथील जनता विद्यालयात गुरुवारपासून इयत्ता १२ वीची परीक्षा सुरू असुन परीक्षेदरम्यान येथील संवर्ग विकास अधिकाऱ्यांनी २० फेब्रुवारीला सदर परीक्षा केंद्रावर भेट दिली. ...
मातामृत्यू व बालमृत्यू रोखण्यासाठी शासनस्तरावरून प्रयत्न सुरू आहेत. जन्माला येणारे बाळ सुदृढ व निरोगी राहावे यासाठी आरोग्य संस्थातील प्रसूतीचे प्रमाण वाढविण्यावर शासनाचा भर आहे. ...
राजकारणात पक्षीय मतभेद असतात, पण सुसंस्कृतपणा आणि सभ्यता नसेल तर समाजकारण करता येत नाही. समाजकारणात यशस्वी व्हायचे असेल तर सामान्य माणसाच्या बांधिलकीशी ...
नुकत्याच झालेल्या दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेत (सॅग) भारतीय संघात समावेश असल्याने कर्णधार अनुप कुमार, विशाल माने, मोहित चिल्लर आणि सुरेंद्र नाडा या अव्वल चार खेळाडूंना ...
अती मागास गावांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्याकरिता राजकारणाच्या पलीकडे जावून कार्य करण्याची इच्छाशक्ती असल्याची ग्वाही खा. नाना पटोले यांनी दिली. ...