२0१५ या वर्षात ४ हजार कोट्यधीश भारतीयांनी विदेशात जाऊन राहणे पसंत केले. विदेशात स्थायिक झालेल्या या कोट्यधीश भारतीयांची मिळकत प्रत्येकी १0 लाख डॉलर म्हणजेच ६.७ कोटी ...
मुंबई विमानतळावर २० मार्चला तस्कराकडून हस्तगत करण्यात आलेली एकूण १४३ कासवे संवर्धनासाठी २२ मार्चला कर्नाळा अभयारण्यात ठेवण्यात आली होती. आफ्रिका खंडातील एका ...
दुष्काळ आणि शेतकरी आत्महत्या यांसारख्या संवेदनशील विषयांवर यापूर्वी अनेक चित्रपट येऊन गेले असले, तरी ‘रंगा पतंगा’ हा चित्रपट वेगळ्या अर्थाने महत्त्वपूर्ण आहे. कारण या चित्रपटात ...
रेतीसम्राटांच्या काळ्या साम्राज्याला थेट भिडणारा व वाळूमाफियांचा विषय बेधडकपणे मांडण्यात आलेल्या ‘रेती’ या चित्रपटाची पहिली झलक आज प्रेक्षकांच्या समोेर आली आहे. ...
दिवसेंदिवस पाणीटंचाईचा प्रश्न भीषण होत असल्याने, या परिस्थितीशी सामना करण्यासाठी काय उपाययोजना आखण्यात आल्या आहेत? अशी विचारणा करत उच्च न्यायालयाने राज्य सरकारला ...
मुंबई उपनगरीय रेल्वे मार्गावर भविष्यात अनेक महत्त्वाकांक्षी प्रकल्प राबविण्यात येणार आहेत. मात्र, या प्रकल्पांसाठी मोठ्या प्रमाणात निधीची गरज आहे, परंतु सध्या उपनगरीय रेल्वेची ...