सावधान! फास्ट फूड बेतलं जीवावर; बर्गर, नूडल्स खाणाऱ्या विद्यार्थिनीचा मेंदूत २० गाठी झाल्याने मृत्यू Malegaon Municipal Election 2026 : मालेगाव महापालिकेत सर्वच पक्षांत अवतरली घराणेशाही, निष्ठावंतांना डावलून उमेदवारींचे वाटप Malegaon Municipal Corporation Election : मालेगाव मनपा उमेदवारी छाननीत १५ अर्ज ठरले बाद; अधिकाऱ्यांमध्ये संभ्रम Nashik Municipal Corporation Election : डबल एबी फॉर्म अन् बडगुजरांचा ट्रिपल धमाका; आमदार सीमा हिरेंसह भाजपला धक्का बांगलादेशी खेळाडूंसाठी आयपीएलचे दरवाजे बंद होणार? मुस्तफिजुर रहमानसाठी शाहरुखच्या संघाने ९ कोटी मोजले... Nashik Municipal Corporation Election : AB फॉर्मच्या घोळात भाजपचे चार अधिकृत झाले अनधिकृत; शहाणे, ढोमसे, पवार, नेरकर गोत्यात आजपासून 'भारत टॅक्सी'ची सुरुवात; स्वस्त प्रवास अन् 'नो सर्ज प्रायसिंग'ने प्रवाशांना मिळणार दिलासा ईडीने धनकुबेराच्या घरीच छापा मारला; रोकड सोडा, दागिनेच एवढ्या कोटींचे सापडले की... घबाड पाहून अधिकारीही अवाक् तो काळ परत येणार नाही...! PCO चा बुथ ते 3G डोंगलचा वेग; स्मार्टफोन आणि ५जीच्या स्पीडने तुम्ही विसरलात का...? सोने व्यापारी, पत्नी आणि तो...! एकाकडे पिस्तूल, दुसऱ्याकडे चाकू, तिघांचाही मृत्यू; कोणी कोणाला मारले? शेजारी, पोलिसही चक्रावले... २०२६ च्या पहिल्याच दिवशी मुंबई चिंब भिजली! थंडीत पावसाच्या सरींनी मुंबईकर चक्रावले अहिल्यानगर - श्रीरामपूर येथील राजकीय तसेच गुन्हेगारी क्षेत्रातील अस्लम शब्बीर शेख उर्फ बंटी जहागिरदार याच्यावर बुधवारी दुपारी गोळीबार
भाजपात गद्दार आहेत, असे मला वाटत नाही. कदाचित एकनाथ खडसे यांच्याकडे वेगळी माहिती असू शकते, असे सूचक विधान जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी केले. ...
भक्तिमय वातावरणात रविवारी सकाळी संत मुक्ताबाई व संत ज्ञानेश्वरांचे आजोबा गोविंदपंत ऊर्फ श्रीधरपंत यांच्या भेटीचा सोहळा बीडमध्ये पार पडला ...
जेजुरीच्या मल्हारी मार्तंड नगरीत बेलभंडाऱ्याची मुक्तपणे उधळण करीत श्री संतशिरोमणी ज्ञानदेवांच्या पालखी सोहळ्याने रविवारी सायंकाळी प्रवेश केला. ...
रविवारी नातेवाइकांनी बालकाचा मृतदेह थेट पोलीस अधीक्षक कार्यालयात आणल्याने काही काळ तणाव निर्माण झाला होता. ...
पंजाबमध्ये धार्मिक भावना दुखावून दंगलींना चिथावणी दिल्याच्या आरोपावरून आम आदमी पक्षाचे आमदार नरेश यादव यांच्यावर गुन्हा दाखल झाला ...
कोल्हापूर-सांगली रस्त्यावरील माले फाटा येथे भरधाव पिकअप टेम्पो ओढ्यावरून पंचवीस फूट खाली कोसळून झालेल्या अपघातात पाच महिलांसह नऊ ठार ...
वृक्षतोडीमुळे पर्यावरणाचा समतोल ढासळल्याचे लक्षात घेत परभणी शहरातील एका वृक्षप्रेमीने लोकसहभागातून वृक्ष लागवड व संवर्धनाचा उपक्रम राबविण्यास सुरुवात केली. ...
खान्देशात रविवारी पावसाचे चार बळी गेले; अन्य दोन घटनांमध्ये पाण्यात बुडून तीन बालकांचा मृत्यू झाला. त्यात एक सेल्फीच्या नादात पाण्यात बुडाला. ...
मुंबई ही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची कमर्भूमी होती. तब्बल चाळीस वर्षे या भूमीत राहून त्यांनी कार्य केले. ...
राज्यातील भाजपा आणि शिवसेना युतीचे सरकार हे हवामान खात्यासारखे आहे. ...