ज्या प्रमाणात वृक्षांची कत्तल केली जाते त्या प्रमाणात मात्र वृक्षांची लागवड होत नाही. असाच दृष्टिकोन बदलण्याचा हेतूने शासनाने सुरु केलेली शतकोटी वृक्ष लागवड योजना ...
जयस्तंभ चौकातील अनियंत्रित आणि अवैध आॅटोरिक्षा थांब्यामुळे एका लघु उद्योगाला आपला धंदा करणे अत्यंत कठीण झाले असून ...
ग्रामीण व शहरी भागातील भारनियमनात समानता आणण्यासाठी जि.प. सदस्य श्रीपाल पाल यांनी उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे. ...
मेळघाटातील चिखलदरा तालुक्यातील ११ गावांना टँकरने पाणीपुरवठा होत आहे. ...
संतराम पाटील : देवस्थान इनाम जमीनधारक शेतकरी संघटनेचा मेळावा ...
महाराष्ट्र शासनाने गोवंश हत्या बंदीचा कायदा केला असतानाही अमरावती शहरातून दररोज दोन ट्रक गोमांस मुंबईला पाठविले जात आहेत. ...
जि. प. शाळेतील मुख्याध्यापक आणि सहायक शिक्षकाच्या बेपर्वाईमुळे शाळा ओस पडल्याचा प्रकार शनिवारी सकाळी ७.२० मिनिटाला धाराकोट येथे पाहावयास मिळाला. ...
विदर्भातील काही कृषी संचालकांना नेपाळ येथे फिरायला घेऊन गेलेल्या आशिष बोके याने २५ एप्रिल २०१५ रोजी नेपाळमधील भूकंपाचा थरार अनुभवला होता. ...
लातूर : लातूर शहरात सध्या सुरू असलेले टँकरचे पाणी समन्यायी पद्धतीने वाटप होत नाही. ठराविक भागांतच पाणी दिले जात असून, ...
लातूर : जलयुक्त चळवळीला लातूरकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, मदतीचा ओघही वाढत आहे. त्यामुळे ही चळवळ आता कायमस्वरुपी राहणार आहे. ...