पवित्र रमजान महिन्यात दहशतवादी हल्ला करवून घ्यायचा आणि पाठोपाठ महाराष्ट्रात जातीय दंगली पेटवायच्या, त्यातून निरपराधांचे बळी घेत अराजकता निर्माण करायची ...
सिंचन घोटाळ्यातील आरोपींची लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत खुली चौकशी करणार, असे राज्य शासनाने जाहीर केले होते. त्याचे काय झाले, अशी विचारणा करत याबाबत दोन आठवड्यांत अहवाल सादर ...
खासगी उद्योगांमधील नोकरीत महिलांना आरक्षण कधी मिळेल, असा थेट सवाल औंध येथील रोहिणी राऊत हिने विचारला, तर विदर्भातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबविण्यासाठी काय ...
तीन महिन्यांच्या बाळाला ओढाताण केल्यामुळे त्याचा मृत्यू झाल्याचे सांगत त्याच्या आईने पोलिसांत तक्रार दाखल केली. पोलिसांच्या प्राथमिक तपासात बाळाच्या मृत्यूला आजी ...
राज्यावरचे अवर्षणाचं संकट दूर कर, शेतकरी सुखी होऊन हे राज्य सुजलाम् सुफलाम् व्हावे, असे साकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पांडुरंग चरणी घातले. ...
जवाहरलाल दर्डा आर्ट गॅलरीच्यावतीने जगप्रसिद्ध चित्रकार ‘लिओनार्दो दा विंची’ यांच्या जीवनावर आधारित चित्रपटाचे शुक्रवारी सायंकाळी आयोजन करण्यात आले होते. ...