मोटारसायकलवरून येत चोरट्यांनी वेगवेगळ्या दोन हँडबॅगा खेचून पलायन केले. यामध्ये हजारोंचा ऐवज चोरीला गेला आहे. पाचपाखाडी येथील फिर्यादी मित्रासमवेत मंगळवारी दुपारी सव्वादोनच्या ...
विदर्भ, मराठवाड्यापाठोपाठ मध्य महाराष्ट्र आणि कोकणातही आता उन्हाच्या झळा तीव्र झाल्या आहेत. प्रमुख शहरांमधील तापमानाचा पारा चाळीशीपार गेला असून, झळा असह्य होत असल्याने ...
आध्यात्मिक कार्याद्वारे स्वत: भोवती भक्तांचे मोठे जाळे निर्माण केलेले आणि अनेक बड्या राजकीय नेत्यांचे गुरु असलेले इंदौर येथील श्री सद्गुरू दत्त धार्मिक व परमार्थिक ट्रस्टचे सर्वेसर्वा ...
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या साहित्याच्या नवीन खंडाचे प्रकाशन या वर्षीसुद्धा करण्यात आलेले नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा वैचारिक वारसा पुस्तकरूपाने समाजासमोर आणण्याच्या ...
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग हे तब्बल ५० वर्षांनंतर पुन्हा एकदा आपल्या शिक्षकी पेशात पदार्पण करण्यास सज्ज झाले आहेत. पंजाब विद्यापीठामध्ये ५० वर्षांपूर्वी त्यांनी आपले शेवटचे ...
पिंपळगाव जोगा धरणातील मृत साठ्यात असलेल्या ४.४ टीएमसी पाण्यापैकी २.३ टीएमसी पाणी सोलापूर, नगर व पुणे या जिल्ह्यांसाठी सोडण्याचा निर्णय कालवा सल्लागार ...
महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मूळ गाव आंबडवे आता कात टाकू लागले आहे. हे गाव खासदार अमर साबळे यांनी दत्तक घेतले आहे. या गावाचा तब्बल ३६९ कोटींचा विकास आराखडा तयार ...
राज्याच्या प्राथमिक शिक्षण संचालक कार्यालयातर्फे शिक्षण हक्क कायद्यांतर्गत आरक्षित २५ टक्के जागांसाठी राबविली जाणारी आॅनलाईन प्रवेश प्रक्रिया अखेर सुरू झाली आहे. ...
जायकवाडी जलाशयाच्या क्षेत्रातील पाणी चोरीप्रकरणी जलसंपदा विभागाने बुधवारी शाखा अभियंता शेख, कालवा निरीक्षक बी. एन. जाधव आणि मजूर एन. आर. वल्ले यांना निलंबित केले. ...