शहरांमधील घनकचरा व्यवस्थापन करण्यास अपयशी ठरलेल्या शासकीय यंत्रणा ई कचऱ्याच्या समस्येकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत आहेत. ई - कचरा व्यवस्थापनासाठी सक्षम यंत्रणाच नाही. ...
प्रस्तावित पनवेल महापालिकेचा कारभार हाकण्यासाठी १२५0 कर्मचाऱ्यांचा फौजफाटा तैनात करण्याची शिफारस अभ्यास समितीने आपल्या अहवालात केली आहे. महापालिकेला ...
सध्या सुरू असलेल्या इमारतीचे बांधकाम पावसाळा सुरू होण्यापूर्वीच पूर्ण करावे, असे आवाहन मनपाच्या वतीने करण्यात आले आहे. खोदकामाच्या खड्ड्यांमध्ये पाणी ...
भाजपा सरकारला एक वर्ष होवून गेल्यानंतरही कार्यकर्त्यांना अजून चांगले दिवस आलेले नाहीत. एसईओची नियुक्ती करण्यासाठी ८ महिन्यांपूर्वीच अर्ज भरुन घेतले आहेत. ...
पोलीस आयुक्त प्रभात रंजन यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच विशेख शाखेच्या नेतृत्वाखाली बुधवार आणि गुरुवार अशा दोन दिवस सागरी कवच अभियान राबविण्यात आले होते. ...
वर्षभर मुरुड जंजिरा किल्ल्यावर लाखो पर्यटक भेट देतात. याठिकाणी असलेल्या खोरा बंदराचा विकास केल्यास पर्यटकांची संख्या आणखी वाढेल, शिवाय एकदरा येथील स्थानिकांनाही ...
पेण शहरातील भोगावती नदी पात्राला पडलेल्या अतिक्रमणाच्या विळख्यामुळे पावसाळ्यात अतिवृष्टीमुळे नदीचे पाणी सांडपाणी वाहून नेणाऱ्या मुख्य गटारांमध्ये मिसळते. त्यामुळे शहराती ...
महाड तालुक्यात ग्रामीण भागातील पिण्याच्या पाण्यात तुटवडा निर्माण झाल्याने जनावरांचे प्रचंड हाल होत आहेत. त्यातच वणव्यामुळे गुरांचा चारा नष्ट झाला असल्याने गुरे चारा ...
उन्हाचा पारा जसजसा वाढू लागला आहे तशी वाडा तालुक्यातील अनेक गावपाड्यांमध्ये आदिवासींना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. तालुक्यातून तब्बल पाच बारमाही नद्या वाहत ...