टाटाने Nexon EV विकल्या पण स्पेअर पार्टच मिळत नाहीत...; चार्जिंग गन जोडतात तेच अॅक्च्युएटर फॉल्टी टाटाने Nexon EV विकल्या पण स्पेअर पार्टच मिळत नाहीत...; चार्जिंग गन जोडतात तेच अॅक्च्युएटर फॉल्टी समीर वानखेडे यांना झटका! आर्यन खानच्या शोवरील मानहानी खटल्यात सुनावणी, कोर्ट काय म्हणाले.. मारुती सुझुकीने रचला इतिहास; फोर्ड, जीएम, फोक्सवॅगनला पछाडत ठरली जगातील ८वी सर्वात मौल्यवान ऑटो कंपनी जीएसटी २२ सप्टेंबरला घटला, अन् टर्म इन्शुरन्सचे हप्ते कंपन्यांनी चार दिवसांनी कमी केले; कारण काय... सोलापूर : सोलापूर - विजापूर महामार्ग बंदच; सीना नदीला महापूर, पुराचे पाणी पसरले रस्त्यावर पंजाब राज्य एका हेक्टरला ५० हजार देते मग महाराष्ट्राने ८५०० का? ओमराजे निंबाळकरांचा सरकारला सवाल मुलीचे लग्न आहे दिवाळीत, कसं होईल ?... महिला शेतकऱ्याला अश्रू अनावर; धनंजय मुंडे म्हणाले, आक्का, सगळा खर्च माझा... मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील गाडीत बसण्याचा प्रयत्न; चालकाने पुढे नेली, नरेंद्र पाटील खाली पडले, दुखापत 'दादा, कर्जमाफी करा ना'; अजित पवार संतापले; म्हणाले, "आम्ही काय इथे गोट्या खेळायला आलोय का?" भयावह! "आमची कबर इथेच..."; गाझामध्ये ३ मुलींसह अडकलेल्या आईची मन सुन्न करणारी गोष्ट कोळशांच्या खाणीतून काय बाहेर पडले? भारतीय शास्त्रज्ञही चकीत झाले...! युरेनियमचा अजस्त्र साठा सापडला अखेर बीएसएनएल नेटवर्क बदलणार, देशभरात या तारखेला 4G सेवा सुरु करण्याची घोषणा भारताच्या हाती लागली मोठी शक्ती, धावत्या रेल्वेतून शत्रूवर मिसाईल डागता येणार; अग्नी प्राइमची चाचणी यशस्वी... इथेनॉलचा डंख: सेकंड हँड कार, ती पण पेट्रोलची घेत असाल तर हा विचार जरूर करा...; २०२२ पूर्वीची घ्याल तर... 'आता ती वेळ आली आहे, राज्यातील शेतकऱ्यांना...'; आदित्य ठाकरेंचे मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र, मागणी काय?
नागज परिसरात उत्साह : शेतकऱ्यांना फायदा ...
श्रीगोंदा : ‘लोकमत बालविकास मंच’च्या वतीने श्रीगोंदा येथील सदस्यांसाठी समर वर्कशॉपचे आयोजन करण्यात आले होते. तीन दिवसीय शिबिरामध्ये मुलांनी विविध कलांचे प्रशिक्षण घेतले. ...
अहमदनगर : प्रवाशांच्या सोयीसाठी १ जुलैपासून ‘तालुका ते तालुका’ व ‘तालुका ते जिल्हा’ अशा एसटी बसच्या नवीन फेऱ्या सुरु करण्याचे नियोजन जिल्ह्यात सुरु आहे. ...
अहमदनगर : श्रीगोंद्याचे आमदार राहुल जगताप यांच्या कुकडी सहकारी साखर काखान्याने चालविण्यास घेतलेल्या चिंभळी गावातील छावणी बंद करण्याबाबत नोटीस बजावण्यात आली आहे़ ...
अहमदनगर : एलबीटी बंद झाली असली तरी २०१४-२०१५ मधील रिटर्न महापालिकेकडे दाखल न करणाऱ्या दोन हजार व्यापाऱ्यांची बॅँक खाती सील करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला ...
अहमदनगर : मोटारसायकलवर आलेल्या तीन अनोळखी इसमांनी तिघांवर चाकूने हल्ला केला. ...
धनगर समाजातर्फे जागर रथयात्रेचे स्वागत ...
अहमदनगर : नगर शहरासह जिल्ह्यात उष्णतेची लाट आली आहे़ तापमानात वाढ होऊन नगरचा पारा मंगळवारी ४१ अंशांवर पोहोचला होता़ उकाडा असह्य झाला ...
म्हसोबा महाराज यात्रेत कुस्त्यांची दंगल ...
आदल्यादिवशी अपघात : नारळ आणण्यासाठी नवीन दुचाकीवरून जात असताना अपघात ...